Saturday, June 12, 2010

दयाळू सरकार

सरकार म्हणते आमच्याकङे अत्याधुनिक शस्त्रास्त्रे आहेत. आंतरराष्ट्रीय स्तराची लढाऊ विमाने आहेत. मग एवढे असताना देखिल आपण आतंकवादी हल्ल्यांचा सामना करण्यास असक्षम ठरते.याचं एकच कारण आहे, ते म्हणजे सरकार आपल्या हाती आलेल्या आतंकवाद्यांना पुरावा मिळेपर्यँत जिवंत ठेवते. मग याचा फायदा दुसरे आतंकवादी उठवतात आणि मग पुन्हा त्रास देतात पण याच्या जागी जर सरकार त्याच आतंकवाद्यांना कङक शिक्षा करायला लागली तर बाकीचे पुढे यायची हिँम्मतच करणार नाहीत.

football result

काल झालेल्या group A FOOTBALLलढतीत दोन्ही सामने बरोबरीत सुटले.

Wednesday, May 5, 2010

Atangvadi gatividhina rokanya rathi sarkarne lavkarat lavakar pavale uchlavit.

Kasaab special

Jay ho kasab!!! chi jyane ki bhartachi yevhadhi jansankhya kami keli.
Kasaab is terrorist.
Kill the kasaab